मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजना
सौर पंप मिळवायचाय, कुसुम योजनेसाठी अर्ज करण्याचं आवाहन, अर्ज कुठं करायचा वाचा सविस्तर.
कुसुम योजनेद्वारे शेतकरी त्यांच्या जमिनीवर सोलर पॅनल लावू शकतात. याद्वारे निर्माण होणाऱ्या विजेचा वापर करून शेतीला पाणी दिले जाऊ शकते.
केंद्र सरकारने देशातील शेतकऱ्यांसाठी सौर पंप आणि ग्रीड कनेक्टेड सौर आणि इतर नववी करणीय ऊर्जा संयंत्र स्थापित करण्यासाठी प्रधानमंत्री किसान ऊर्जा व उत्थान महाभियान म्हणजे पीएम कुसुम योजना सुरू केली आहे. पीएम कुशन योजनेमध्ये ३ एचपी ५ पाच एचपी ७.५ एचपी श्रमतीचे सौर पंप स्थापित करण्यात येणार आहेत.
महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण महा ऊर्जा यांच्यावतीने पदरामध्ये कुसुम व योजनेसाठी अर्ज बाबत आले आहेत. महाराष्ट्रातील 34 जिल्ह्यांमध्ये कुसुम योजना अंतर्गत सौर पंप वितरित करण्यात येणार आहेत. शेतकऱ्यांसाठी पीएम कुसुम योजनेचा लाभ घेण्यासाठी नेमका अर्ज कुठे करायचा? हे जाणून घेणं तितकेच महत्त्वाचे आहे.
पीएम कुसुम योजने तून सौर पंप घेण्यासाठी नेमका अर्ज कुठे करायचा ?
पीएम कुसुम योजना अंतर्गत सौर आणि इतर नुतनीकरणक्षम क्षमता जोडण्याचे उद्दिष्ट आहे महाराष्ट्र पीएम कुसुम योजनेचे लाभ घेण्यासाठी महावितरणच्या
https://kusum.mahaurja.com/solar/beneficiary/register/Kusum-Yojana-Component-B
या वेबसाईटवर जाऊन अर्ज करता येईल.
यासाठी शेतकऱ्याकडे आधार कार्ड जमिनीचा उतारा पालखी स्त्रोत बँक खाते पासबुक झेरॉक्स लागणार आहे शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी दहा टक्के खर्च करावा लागेल. एस सी सी आणि एसटी च्या शेतकऱ्यांसाठी पाच टक्के खर्च करणे आवश्यक आहे. जलसंपदा विभाग किंवा जलसाधारण विभागाचे पाणी उपलब्धतेबद्दलचं प्रमाणपत्र आवश्यक आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याकडे पारंपारिक वीज कनेक्शन नसावं अटल सौर कृषी पंप योजना टप्पा एक व दोन किंवा मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेअंतर्गत अर्ज केलेल्या मातृ म्हणून झालेले शेतकरी अर्ज करू शकतात .
कुसुम योजनेची सुरुवात कधी झाली ?
कुसुम योजनेची घोषणा सन 2018 19 च्या अर्थसंकल्प तात्कालीन अर्थमंत्री अरुण जेटली यांनी घोषणा केली होती. भारतातील मोसंबी पाऊस विजेची कमतरता जलसंच सुविधाच्या कमतरता मुळे शेतकऱ्यांना पीक पिकांना पाणी देणे शक्य होत नाही ही अडचण दूर करण्यासाठी केंद्र सरकारने कुसुम योजना आणली होती कमी पावसामुळे आणि विविध असल्याने शेतकऱ्याच्या पिकाचे नुकसान होत शेतकरी केंद्र सरकारच्या या योजनेद्वारे त्यांच्या जमिनीवर सौर ऊर्जा पॅनल आणि पंप लावून शेतीला पाणी देता येणार आहे. कुसुम योजना अंतर्गत आतापर्यंत २० लाख सर्व पंप शेतकऱ्यांना दिले गेल्याची माहिती राष्ट्रपती रामनाथ कवी यांनी संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होताना दिली होती.
कुसुम योजनेचे वैशिष्ट्ये
👇👇👇
१ . शेतकऱ्यांना सौर ऊर्जा उपक्रम बसवण्यासाठी दहा टक्के रक्कम भरावी लागणार आहे.
२ . केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये सबसिडीची रक्कम पाठवेल.
३. कुसुम योजनेमध्ये बँका शेतकऱ्यांना 30 टक्के रक्कम कर्ज स्वरूपात दिली.
४. सौर ऊर्जा प्लेट पडीक जमिनीवर लावता येईल.
ग्रेड बनवून कंपनीला वीज देऊनही फायदा
कुसुम योजनाद्वारे शेतकरी त्यांच्या जमिनीवर सोलापूर पॅनल लावू शकतात या द्वारे निर्माण होणाऱ्या विजेचे वापर करून शेतीला पाणी दिली जाऊ शकते शेतकरी सोलार पॅनल द्वारे तयार झालेली वीज गावातही वापरू शकतात यामुळे सरकार आणि शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे संचालनासाठी शेतकऱ्यांना मोफत वीज मिळेल अतिरिक्त 20 तयार झाले त्यांची ग्रेड बनवून ती वीज कंपन्यांना दिल्यास त्यांचा फायदा होऊ शकतो.
https://kusum.mahaurja.com/solar/beneficiary/register/Kusum-Yojana-Component-B
या वेबसाईटवर जाऊन अर्ज करता येईल
धन्यवाद...!
Comments
Post a Comment